Fique off-line com o app Player FM !
असा घडला भारत भाग ३१५
Manage episode 330028400 series 3278214
पूर्ण जगाला हादरवू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा जिवाचा थरकाप उडवणारा '२६/११ चा मुंबईवरील हल्ला
२००८च्या उत्तरार्धात दहशतवाद्यांनी उत्तरेकडील दिल्ली उडवणाऱ्या घटनांनी मुंबईसह जगभरातील सर्वचन
दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, बंग आदी ठिकाणी याआधी बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या. (अधिक तपशील भारतातील बहुतांश प्रमुख नगरं बॉम्बस्फोटग्रस्त २००८ या लेखात) पण मुंबईवरचा हा हल्ला सर्वात भयावह ठरला व त्यात सर्वात जास्त हानी संभवली. या भीषण हल्ल्यात किमान १७३ लोक ठार तर ३०८ लोक जखमी झाले. मुंबई पोलीस व सुरक्षा दलातील काही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसह
पश्चिमेकडाल अहमदाबाद, दक्षिणेकडील बेंगळुरू, ईशान्येकडील गेली. अशा भारतातील विविध ठिकाणी बेमालूमपणे बॉम्बस्फोट डिवून दहशतवादाचं सत्र सुरू केलं होतं. त्यानंतर २६ नोव्हेंबर आसाम २००८ रोजी रात्री मात्र दहशतवादी पथकच मुंबईत येऊन धडकलं. पथकाने पूर्वनियोजितपणे नरिमन हाऊस, ताज इंटरकॉन्टिनेन्टल सारखी पंचतारांकित हॉटेलं, छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी ठिकाणी उघडपणे हल्ला केला. देशी-विदेशी लोकांना ओलीस ठेवून २६ व्हेंबर ते २९ नोव्हेंबरचे जवळजवळ तीन दिवस दक्षिण मुंबईला अक्षरश: वेठीस धरलं. अनेकांचे निर्घृणपणे बळी घेणाऱ्या या दहशतवाद्यांचं अखेर कमांडो कारवाईद्वारे निर्दालन करण्यात यश लाभलं. मात्र पूर्ण जगभर खासगी वाहिन्यांवरून या दहशतवादाचं दर्शन डलं आणि या काळातील जिवाचा थरकाप २००८
अनेक पोलीस व जवान या हल्ल्यात हुतात्मा झाले. या हल्ल्यात एकूण दहा दहशतवादी सहभागी असल्याचं निष्पन्न झालं. त्यांपैकी नऊ जण मारले गेले, तर अजमल कसाब या विशीतील दहशतवाद्याशी पोलिसांची झटापट होऊन, त्याला पकडण्यात पोलिसांना यश लाभलं. त्यांची चौकशी होऊन, त्याने दिलेल्या कबुलीजबाबातून सर्व कारस्थान उघड झालं.
2611 episódios
Manage episode 330028400 series 3278214
पूर्ण जगाला हादरवू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा जिवाचा थरकाप उडवणारा '२६/११ चा मुंबईवरील हल्ला
२००८च्या उत्तरार्धात दहशतवाद्यांनी उत्तरेकडील दिल्ली उडवणाऱ्या घटनांनी मुंबईसह जगभरातील सर्वचन
दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, बंग आदी ठिकाणी याआधी बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या. (अधिक तपशील भारतातील बहुतांश प्रमुख नगरं बॉम्बस्फोटग्रस्त २००८ या लेखात) पण मुंबईवरचा हा हल्ला सर्वात भयावह ठरला व त्यात सर्वात जास्त हानी संभवली. या भीषण हल्ल्यात किमान १७३ लोक ठार तर ३०८ लोक जखमी झाले. मुंबई पोलीस व सुरक्षा दलातील काही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसह
पश्चिमेकडाल अहमदाबाद, दक्षिणेकडील बेंगळुरू, ईशान्येकडील गेली. अशा भारतातील विविध ठिकाणी बेमालूमपणे बॉम्बस्फोट डिवून दहशतवादाचं सत्र सुरू केलं होतं. त्यानंतर २६ नोव्हेंबर आसाम २००८ रोजी रात्री मात्र दहशतवादी पथकच मुंबईत येऊन धडकलं. पथकाने पूर्वनियोजितपणे नरिमन हाऊस, ताज इंटरकॉन्टिनेन्टल सारखी पंचतारांकित हॉटेलं, छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी ठिकाणी उघडपणे हल्ला केला. देशी-विदेशी लोकांना ओलीस ठेवून २६ व्हेंबर ते २९ नोव्हेंबरचे जवळजवळ तीन दिवस दक्षिण मुंबईला अक्षरश: वेठीस धरलं. अनेकांचे निर्घृणपणे बळी घेणाऱ्या या दहशतवाद्यांचं अखेर कमांडो कारवाईद्वारे निर्दालन करण्यात यश लाभलं. मात्र पूर्ण जगभर खासगी वाहिन्यांवरून या दहशतवादाचं दर्शन डलं आणि या काळातील जिवाचा थरकाप २००८
अनेक पोलीस व जवान या हल्ल्यात हुतात्मा झाले. या हल्ल्यात एकूण दहा दहशतवादी सहभागी असल्याचं निष्पन्न झालं. त्यांपैकी नऊ जण मारले गेले, तर अजमल कसाब या विशीतील दहशतवाद्याशी पोलिसांची झटापट होऊन, त्याला पकडण्यात पोलिसांना यश लाभलं. त्यांची चौकशी होऊन, त्याने दिलेल्या कबुलीजबाबातून सर्व कारस्थान उघड झालं.
2611 episódios
All episodes
×Bem vindo ao Player FM!
O Player FM procura na web por podcasts de alta qualidade para você curtir agora mesmo. É o melhor app de podcast e funciona no Android, iPhone e web. Inscreva-se para sincronizar as assinaturas entre os dispositivos.